B is not the answer..... the right answer is C- They migrated over land from Africa over the last 80,000 years.<span>
</span>
"Money" is your answer!!
Please correct me if I'm wrong!! :)
I feel like it would be the flood season because it was going on for 5 months and many people could have been hurt during that time
Answer:
काश्मीर हिमालयाच्या खोऱ्यातील एक प्रदेश. अफगाणिस्तान, मध्य एशिया, तिबेट व भारतीय उपखंड यांच्या मध्यभागी. भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग.
काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात 'जम्मू व काश्मीर' या राज्याचा भाग . तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आजाद कश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेला दहशतवाद आणि १४ राज्यातल्या १६५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या डाव्या विचारसरणीच्या मूलतत्ववाद्यांमुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यातच नक्षलवाद्यांना मिळणाऱ्या माफियांच्या मदतीमुळे देशाचे दोन तुकडे झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
देशातल्या ६०८ जिल्ह्यांपैकी २३१ जिल्ह्यांना आज घुसखोर, दहशतवादी, नक्षलवादी यांच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेला दहशतवाद आणि १४ राज्यातल्या १६५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या डाव्या विचारसरणीच्या मूलतत्ववाद्यांमुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेवर आलेले संकट पाहता केंद्र आणि संबंधित राज्य सरकार या प्रश्नाच्या मूळापर्यंत पोहोचले आहेत, असे म्हणता येईल का? देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही योजनांची आखणी करण्यात आली आहे का? देशाच्या एकसंधतेला चार प्रमुख गोष्टींमुळे धोका आहे. नक्षलवाद्यांनी देशाच्या ४० टक्के भागामध्ये धुमाकूळ घातला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १९८८ पासून छुपे युद्ध सुरू आहे. हे राज्य देशाच्या स्वातंत्र्यापासून अक्षरश: लष्कराच्या ताब्यातच आहे.
The answer is D. Increasing workforce diversity is likely to reduce stereotyping as a barrier to social perception. It would best for individuals to be open and understand that not everyone has the same thoughts or ideas as well as background.